आज होळी आहे .. दिवसभराच्या गणगणीत विसरलो होतो .. संध्याकाळी घरी जाताना मात्र कळल कि आज होळी आहे आणि त्यसाठी गल्ली गल्लीत लाकडे गौर्या एकत्र करून पेटवून द्यायच्या . पण एवढी उर्जा फुकट वाया घालवायची ????? प्रदूषण होत ते वेगळच .. एक मात्र खर एवढ्या लाकडे आणि गौर्यानी एका खेड्याच वर्षभराच चुल पेटवण्याच काम होऊ शकल असत ..असो .. आपल्या टाळक्या मध्ये असल्या फालतू गोष्टींची होळी करावी अस का येत नसावे बरे ??
—
No comments:
Post a Comment